दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् | गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ दिव्यांचे महत्व असलेली दिवाळी, ज्याने पूर्वापार इडापीडा टळो व बळीराजाचे राज्य येवो असे म्हटले जाते. याचाच अर्थ दिव्यांच्या तेजाने जे सूर्य व अग्नीचे रुप आहे त्याने दु:ख, अंधकार, रोगराई यांचा नाश होऊ दे व सुख, आरोग्य, समृध्दी नांदू दे. याचीच सुरूवात दिवाळी पासून होते. नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळीचा दुसरा…